बांबूच्या गुढ्या ऊभारायची खरंच गरज आहे का? बांबू तोडण्यापेक्षा लावण्याची आज गरज असताना आपण फक्त शास्त्राला हवं म्हणून करतो. काय गरज आहे या सगळ्याची? त्या पेक्षा कडुलिंबाची चार झाडं जगवीन, मी बांबू
ऊठसूट जुलाब थांबवायसाठी गोळ्या घेतल्या तर पोटातले ऊपयुक्त जीवाणू मरून जातात. पचन आणखी बिघडते. म्हणून शरीराशी बोला. त्याला कशाची गरज वाटतेय ते विचारा, एकदा का माणसं अशी शरीराच्या भाषेप्रमाणे वागायला लागली, तर
Share This
[अॅड. गिरीश राऊत यांचा दि. १४ फेब्रुवारी २०१८ रोजी प्रसिद्ध झालेला लेख, लेखकाच्या पूर्वपरवानगीने पुनर्प्रसिद्ध करीत आहोत.] भरपाई ही काय गोष्ट आहे? सध्या चलन म्हणजे कागद अथवा धातूचे नाणे. सोन्याच्या साठ्याच्या निकषावर…
Share This
निसर्ग ऊर्जादायी पध्दतीने काम करतो. माणूस ऊर्जाक्षयी पध्दतीने. निसर्ग काहीच वाया घालवत नाही; माणूस सर्व गोष्टी वाया तर घालवतोच, वर ऊधळपट्टीही करतो. निसर्गाचा एक भाग असूनही त्याच्या नियमांप्रमाणे पालन करण्याचं जेव्हापासून माणसाने
Share This
खरं तर पर्यावरणस्नेही जीवनशैली वगैरे शब्द वापरण्याची आपल्यावर का येतेय? पूर्वी काय करत होते आपले आईवडिल? त्यांना का नाही असं वाटलं? याचा अर्थ ते पर्यावरण स्नेहीच वागत होते. मला चांगलं आठवतयं, आमचं
Share This